शिक्षण

धक्कादायक ! खाजगी विद्यापीठ विधेयकामुळे विद्यार्थ्यांची...

विद्यार्थी विद्यापीठ, शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय सहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही.

पीएचडी गाईडबाबत प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात एमफुक्टो...

प्रत्येक पीएच.डी. गाईडला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा हक्क मिळालाच पाहिजे.

आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पालकांना यंदाही आर्थिक...

राज्य शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवावी, याबाबत अद्याप एकमत झाले नाही.

विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर यूजीसीच्या नियमावलीमुळे...

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या आणि संशोधन केंद्राची मान्यता असणाऱ्या महाविद्यालयामधील प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून काम करता...

गुजरातच्या शाळेतून 'प्रेरणा' घेण्यास पुण्याच्या विद्यार्थ्यांचा...

पुणे वगळता इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील एकाही शाळेच्या विद्यार्थ्याने अद्याप अर्ज केलेला नाही.

कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता त्यातून बाजाराच्या...

संशोधनाच्या माध्यमातून तरुणांनी स्वत: उद्योग उभे करून देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

युजीसीकडून पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी लेखकांचा शोध सुरू

UGC ने 12 भारतीय भाषांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक विज्ञान या विषयातील पदवीपूर्व स्तरावर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे...

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात 

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावरील माहिती साठ्याचे विश्लेषण लगेच करता येत

विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या अंतर्गत बदल्या; आता कोण कुठे...

विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयातर्फे या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शिक्षक भरतीचा उद्देश युवकांना नोकरी देणे नाही तर शिक्षण...

केवळ स्वतःला नोकरी मिळवणे या मर्यादित हेतूने ही भूमिका घेतली असून जी समर्थनीय नाही.

विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत १७ जानेवारीला विद्यापीठाचा...

10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना पी.सी अॅलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पॉर्न साईटवरील व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांचे शाळेत अश्लील...

सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट वायरल झाली.

का रखडली 2024 - 25 शैक्षणिक वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया...

राज्य शासनातर्फे पंजाब व कर्नाटक राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जात...

दहावी- बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी का वाढले ? बोर्डालाही...

संख्या का वाढली ? या विचाराने राज्य मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले

केवळ ३५० पदवीधर आणि ७० पदव्युत्तर विद्यार्थी असलेले राज्य...

अनेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्षद्वीपच्या सर्व ३६ बेटांवर मशिदींशी संलग्न शाळांमध्ये कुराण शिकवले जात होते.