संशोधन /लेख
संशोधन केवळ शोधनिबंध नाही तर शेतकऱ्याच्या जीवनातील बदल
कृषी संशोधनाचं केंद्र शेतकरी असला पाहिजे. प्रयोगशाळेत तयार होणारं प्रत्येक संशोधन, प्रत्येक नवतंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतात उपयोगी...
'मुख्यमंत्री विज्ञान वारी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना...
या योजनेंतर्गत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील विज्ञान क्षेत्रात आवड, कुतूहल आणि चमक असणाऱ्या गुणी व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड...
स्त्री साक्षरता : अज्ञानरूपी अंधःकाराविरुद्धची सामूहिक...
स्त्री साक्षर झाली की ती केवळ आपले आयुष्य उजळवत नाही, तर कुटुंबाचा पाया मजबूत करते, मुलांना संस्कार देते, आर्थिक स्वावलंबनाची वाट...
वंचितांच्या साक्षरतेसाठी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा पुढाकार
केंद्र शासनाने २०२२-२७ या कालावधीसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाने महाराष्ट्रात २०२३-२४ पासून वाटचाल सुरू केली. मागील दोन वर्षांत सुमारे...
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत एआय कोर्सेस नाकारणे हा...
वेळेचे भान ठेवून नव्या शिक्षणदृष्टीचा स्वीकार करूनच आपण ५० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करू शकतो
पाषाण तलावात नवीन जातीचा शोध, प्लॅनॅरिया प्रजातीचा चार...
ही प्रजाती पश्चिम भारतातील पाषाण तलावात आढळून आली असून तिचा नमुना भारतीय प्राणीसंग्रहालयात (Zoological Survey of India - ZSI) जमा...
खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; तेजस्वी तारा निखळला
नारळीकर केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या...
बबलू गायकवाड यांना पीएच.डी पदवी जाहीर; आदिवासी विद्यार्थी...
आदिवासी समुदायांच्या विकासासाठी कार्यान्वित असलेल्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांच्या परिणामकारकतेचे सखोल विश्लेषण हा बबलू गायकवाड...
देशातील ३२ विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड, संशोधन...
भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Union Ministry of Science...
शेतकऱ्याच्या मुलाच्या हाती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय १० एप्रिल २०२५ पासून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्या बाबतची औपचारिकता...
खाजगी शाळांना आरटीई मान्यतेचा सुलभ पर्याय : दिनकर टेमकर
शाळांना दिल्या जाणाऱ्या आरटीई मान्यता प्रक्रियेत अनेक अडचणी आहेत. या मान्यता देण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.त्यामुळे शिक्षण विभागातील...
जागतिक महिला दिन आणि आजचे वास्तव
कायद्याने घराच्या बाहेर त्यांना त्यांच्या हक्क मिळालेत. परंतु घरच्या आत त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे का? या पुरुषप्रधान संस्कृतीने...
मुंबई विद्यापीठाचा डंका : आविष्कार संशोधन स्पर्धेत जिंकली...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय...
अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, दिल्लीहून...
मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यासंदर्भातला हवा असलेला शासन आदेश दिल्लीहून निघाला आहे. केंद्रीय सांस्कृतिक...
लेख - महेंद्र गणपुले : पाचवी- आठवी नापास धोरण, फायद्याचे...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच इयत्ता पाचवी ते आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले आहे. नो...
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
भारतातील प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पोखरण १ व पोखरण २ अणुचाचण्यांचे शिल्पकार डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज शनिवारी पहाटे ३.२० च्या...