शिक्षण
'एसपीएम'च्या चिमुकल्यांनी लुटला पदवीप्रदानचा आनंद
देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून यावर्षी पदवीदान समारंभ पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेला. पुणेरी पगडी, उपरणं,...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील विद्यार्थी,पालकांच्या शंकांचे...
डॉ.नितीन करमळकर: सुकाणू समितीचा पालक व विद्यार्थ्यांशी संवाद
बापरे... काय सांगता ! विद्यापीठाच्या वसतिगृहात घुसला साप...
वस्तीगृहाच्या आवारात फिरत असलेल्या सापाचा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
'आधार'वरील संच मान्यतेला न्यायालयात देणार आव्हान ...
SANCH MANYATA student Aadhar challenge in court
शिक्षिकाबाईंची अशी ही बनवाबनवी! नोकरीसाठी लावले बहिणीचे...
शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीत हे बिंग फुटल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन भुजबळ यांनी याबाबत पोलीस...
बोगस शिक्षिका प्रकरणात वरिष्ठ शिक्षण अधिकारी अडकणार?
कारवाईमध्ये संगीता दत्तात्रय झुरंगे (Sangeeta Zurange) या बोगस शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता...
शाळांना बोगस कागदपत्र देणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?
शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांनी ही कागदपत्रे घेतले नसल्याचे...
शिक्षण विभागाने ८-९ वर्षात आरटीईच्या विद्यार्थ्यांसाठी...
बहुतांश विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत या शाळांमध्ये प्रवेश मिळवला. परंतु, आता या विद्यार्थ्यांना शाळांचे ८० ते ८५ हजारांपेक्षा जास्त...
मोठी बातमी : अनाथ आरक्षण धोरणामध्ये सरकारकडून बदल
ठाकरे सरकारच्या काळात अनाथांमध्ये करण्यात आलेले तीन प्रवर्ग बदलून त्याऐवजी आता दोनच प्रवर्ग करण्यात आले आहेत.
NCERT : महात्मा गांधी हत्या, 'आरएसएस'वरील बंदी अभ्यासक्रमातून...
येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) हा भाग पुस्तकांमध्ये नसेल. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
राज्यातील 'त्या' आठशे शाळा सरकारच्या रडारवर
पुणे मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच काही शिक्षण संस्था चालकांनी शाळा सुरू केल्या.
आरटीईच्या विद्यार्थ्यांशी दुजाभाव केल्यास याद राखा! ...
राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळांना इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांनो, बॅंक खात्यात पैसे आले का? विद्यापीठाने...
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुरू आहे.
आरटीईच्या जागा ७२, अर्ज आले तब्बल साडे तीन हजार
राज्यात एकाच शाळेसाठी सर्वाधिक अर्ज या शाळेसाठी आले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवेशासाठीही सर्वाधिक चुरस राहणार आहे.
मोठी बातमी : आरटीईची लॉटरी काढली, पालकांनो तयार रहा!
एक लाख १९६९ जागांसाठी तीन लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
"कास्ट मॅटर" पुस्तकाचे लेखक डॉ. सुरज एंगडे यांनी विद्यार्थ्यांना...
संगत आणि पंगत हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या विचारधारेशी संगत ठेवली पाहिजे.