शिक्षण
मंत्री महोदय, मुलांना तरी खोटे आश्वासन देऊ नका; मंत्री...
महाराष्ट्रामध्ये एकूण ६४ लाख २८ हजार मुले शिकत असून त्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काही ग्रामीण भागात एक गणवेश दिला गेला आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण...
देशभरातून विद्यार्थी आणि पालकांकडून आयोगाच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मागे घेतल्यास शुल्क परतावा न दिल्याच्या तक्रारी प्राप्त...
UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे...
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आता किमान पात्रता ही NET/SET/SLET ही करण्यात आले आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात...
डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी यंदाही फिरवली पाठ;...
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही. संच मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती राबविली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे...
ICAI CA Result : सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा...
सीए फायनलमध्ये अहमदाबादमधील अक्षय जैन हा ८०० पैकी ६१६ गुण मिळवत देशात अव्वल ठरला आहे. तर सीए इंटर परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळे...
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परदेशी उच्च शिक्षणासाठी...
परदेशी उच्च शिक्षणासाठी विविध घटकांसाठी राज्य सरकारडून शिष्यवृत्ती दिली जाते. आता मराठा व कुणबी विद्यार्थ्यांचाही त्यामध्ये समावेश...
ITI Admission : बंद तुकड्यांना पसंतीक्रम दिला नाही ना?...
शासकीय संस्थांमध्ये (Government ITI) ९५ हजार आणि खासगी संस्थांमध्ये (Private ITI) ५९ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे यंदापासून प्राध्यापकांसाठी...
पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, गिरीश प्रभुणे,...
आयआयटी मुंबईवर अनुदानाचा वर्षाव; नंदन निलेकणी यांच्यानंतर...
IIT बॉम्बे येथे बँकिंग डेटा आणि विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी हा अनुदान देण्यात येत असल्याचे खारा यांनी सांगितले. या केंद्रात...
उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर...
विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तर पत्रिका परीक्षा विभागाच्या कस्टडीत ठेवल्या जातात. या उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर पाठवून...
महत्वाची बातमी : बोर्डाला काढावी लागणार दहावी-बारावीची...
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण...
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार;...
विद्यार्थ्यांना पाच जुलैपासून प्रवेशपत्र मिळणार आहे. प्रवेशपत्राबाबत मंडळाकडून सर्व शाळांना सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांनीच विद्यार्थ्यांना...
इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी...
पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, अमरावती, नागपूर व नाशिक या शहरांमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत...
प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; आता युजीसी अध्यक्षांनीच लिहिले...
युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्वतः अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांच्या सचिवांना प्राध्यापकांची...
शिक्षण म्हणजे समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र - कुलपती...
पदवी किंवा सुवर्ण पदक प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप...
परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय : पाचवी, आठवी शिष्यवृत्तीसह...
परीक्षांचा निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र व गुणपत्रक पोहोचण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु...