First Educational Webportal
Last seen: 13 minutes ago
येत्या मंगळवारी (दि.२) विद्यापीठात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
‘स्टार्स’ व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी...
पुस्तकांच्या वाढलेल्या किंमती ऐकून अनेक पालक ''आम्हाला जुनीच पुस्तके द्या'', अशी मागणी पुस्तक विक्रेत्यांकडे करत आहेत.
परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण...
राज्यात ४ हजार ५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावेत,...
खेळांची उन्हाळी शिबिरे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची असतात. हा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. अशा शिबिरांमध्ये...
इयत्ता पाचवीच्या निकालात कोल्हापूर जिल्हा टॉपवर असून सर्वाधिक जवळपास ४० टक्के तर मुंबई उत्तरमधील सर्वाधिक ३२ टक्के विद्यार्थी इयत्ता...
प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने...
लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांसाठी महाराष्ट्र शासनाने समाजात जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून समाजातील शेवटच्या...
उत्तर प्रदेशातील मलय केडियाने 300 गुणांसह JEE मेन 2023 सत्र 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. परीक्षेत पहिले 2,50,000 विद्यार्थी NITs,...
परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी...
मॉडर्न हायस्कूल गणेशखिंडमधील पर्यवेक्षक तथा आदर्श कला शिक्षक शीलरतन बंगाळे दि.३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या कार्याचा...
गरवारे महाविद्यालयात कार्यरत नसताना काही शिक्षकांना बॅक डेटेड नियुक्ती दिल्या. त्याचप्रमाणे शिक्षक नियुक्ती संदर्भातील शासनाच्या...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव प्रीती मीना यांनी शुक्रवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांना पत्र पाठवून...
पालकांनी प्रवेश अर्ज भरला तेव्हा घर ते शाळा यामधील अंतर एक किलोमीटरच्या आत असल्याचे दिसून येत होते,परंतु प्रवेश पत्र डाउनलोड करून...
मेरिट लिस्टमध्ये आलेल्या १७ विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये मिळणार...