First Educational Webportal
Last seen: 14 minutes ago
खेळांची उन्हाळी शिबिरे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची असतात. हा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. अशा शिबिरांमध्ये...
इयत्ता पाचवीच्या निकालात कोल्हापूर जिल्हा टॉपवर असून सर्वाधिक जवळपास ४० टक्के तर मुंबई उत्तरमधील सर्वाधिक ३२ टक्के विद्यार्थी इयत्ता...
प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने...
लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांसाठी महाराष्ट्र शासनाने समाजात जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून समाजातील शेवटच्या...
उत्तर प्रदेशातील मलय केडियाने 300 गुणांसह JEE मेन 2023 सत्र 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. परीक्षेत पहिले 2,50,000 विद्यार्थी NITs,...
परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी...
मॉडर्न हायस्कूल गणेशखिंडमधील पर्यवेक्षक तथा आदर्श कला शिक्षक शीलरतन बंगाळे दि.३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या कार्याचा...
गरवारे महाविद्यालयात कार्यरत नसताना काही शिक्षकांना बॅक डेटेड नियुक्ती दिल्या. त्याचप्रमाणे शिक्षक नियुक्ती संदर्भातील शासनाच्या...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव प्रीती मीना यांनी शुक्रवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांना पत्र पाठवून...
पालकांनी प्रवेश अर्ज भरला तेव्हा घर ते शाळा यामधील अंतर एक किलोमीटरच्या आत असल्याचे दिसून येत होते,परंतु प्रवेश पत्र डाउनलोड करून...
मेरिट लिस्टमध्ये आलेल्या १७ विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये मिळणार...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २१ एप्रिलपासून सुट्या जाहीर केल्या आहेत.
‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’असे सी-डॅकने तयार केलेल्या प्रणालीचे नाव आहे. या विकसित प्रणालीद्वारे समुद्रातील आणि जमिनीच्या भूभर्गातील...
शॉर्ट टर्म कोर्सच्या माध्यमातून प्लेसमेंटही लवकर झाली तर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागतो.
आधार अपडेशनमध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक मागे आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांकडून शाळांवर काम वेगाने करण्याचा आग्रह धरला जात आहे.
संस्थाचालकांनी शासनाची आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुद्धा एजंटला लाखो रुपये दिले आहेत, परंतु ,आपण फसलो गेलो आहोत, असे फार उशीरा...