First Educational Webportal
Last seen: 7 hours ago
वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळून देखील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता असते.
परीक्षेला ५१ हजार ५१२ मुले तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ जणांनी परीक्षा दिली.
राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी एसआरपीएफ प्रि- स्कूलचा उद्घाटन सोहळा...
विचार मंथन करून परीपूर्ण आराखडा तयार व्हावा ,या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केले आहे.
पहिल्या फेरीमध्ये एकूण ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश...
दिव्यांग व्यक्तीसाठी १८५.७६ पदे म्हणजेच १८६ पदे आरक्षित ठरतात. परंतु, जाहीरातीमध्ये केवळ १७२ पदे राखीव ठेवण्यात आली असल्याचे आढळुन...
शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसांत द्यावी व लाखो मुलांचे शिक्षण सुरू ठेवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात...
शिक्षकांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कार देऊन अशा शिक्षकांना सन्मान्मित केले जाते....
विद्यापीठाकडे एक लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वांचा ताण आपोआप पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर येतो. ही खरंच खूप मोठी समस्या आहे का, यातून मार्ग कसा काढायचा, मुलांना अभ्यासाची गोडी...
अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही...
विविध मुद्द्यांवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात बैठक घेतली. तसेच यापूर्वी घेतलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या...
राज्यातील विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील एकूण १७१ परीक्षाकेंद्रावर दि. २७ जून ते दि. ९ ऑगस्ट या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या...
स्कूल बस व स्कूल व्हॅन या वाहनांना शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणे...
केवळ देशातच नव्हे तर जगभरात विद्यापीठाचा नावलौकिक आहे. जागतिक व भारतीय विद्यापीठांच्या क्रमवारीत आघाडीवर असलेले पुणे विद्यापीठ हे...
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर एनबीए मूल्यांकनास फार महत्व आहे.