First Educational Webportal
Last seen: Just Now
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत...
आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालातून कोणाला कोणते पद मिळणार याची प्रतीक्षा होती. अखेर याबाबतचा निकाल जाहीर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता...
पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत तिने उपजिल्हाधिकारी पदासाठी मुलाखतही दिली. पण तिची निवड झाली नाही....
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्य विषय (मेजर...
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण...
आयोगाकडून याबाबत देशातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले आहे. त्याबाबतची...
अधिनियमातील कलम ११ च्या पोटकलम ३ मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे कलम पुनरीक्षण समितीबाबतचे आहे. याबाबत राज्य शासनाने राजपत्र...
महाराष्ट्रात पहिले पाच क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसते. त्यामध्ये कश्मिरासह अंकिता पुवार, रुचा कुलकर्णी, आदिती वषर्णे आणि दिक्षिता...
लहानपणापासून यूपीएससी करण्यासाठी आई प्रेरणा द्यायची. आयपीएस किरण बेदी यांची माहिती आई लहानपणासूनच देत आल्याने लहानपणापासून अधिकारी...
येत्या २५ मे रोजी केवळ एक दिवस विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (upsc) मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या निकालात प्रशांतने ५३५ वा क्रमांक मिळवला...
मंगेश मुळचा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावचा. गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे...
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर कऱण्यात आला. आयोगाकडून ९३३ उमेदवारांच्या...
बालभारतीच्या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे शाळांना वाटप सुरू केले जाणार असल्याचे समजते....