First Educational Webportal
Last seen: Just Now
प्राध्यापक नियुक्ती आणि पीएचडी बाबत आयोगाची नियमावली आहे. त्यानुसारच नियुक्ती करणे आणि पीएचडी बहाल करणे अपेक्षित आहे. पण त्यामध्ये...
शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असतात. त्यामुळे खासगी शिकवणीला जाणे परवडत नाही. पण याच कनिष्ठ महाविद्यालयात...
मागील काही महिन्यांत या राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या व्हिसा फसवणुकीची प्रकरणे वाढू लागल्याने विद्यापीठांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे...
मुस्कान ही आबासाहेब अत्रे रात्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी. या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ६१ टक्के इतका...
आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात...
विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत...
इंदापूर तालुक्याचा निकाल ९५.३० टक्के असून पीसीएमसीचा निकाल ९३.२८ टक्के लागला आहे. तर मावळ तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८७.२८ टक्के...
कोमल आणि समाधान म्हात्रे या दोघी चुलत बहिणी आहेत. दोघींचे पालक कचरा वेचक कामगार आहेत. कोमल ६७. ५ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे,...
आर्थिक अडचणींचा सामना करत जिद्दीने अभ्यास केला अन् तिने आईचा विश्वास सार्थ ठरविला. बारावीच्या परीक्षेत प्रज्वलाने ७७ टक्के गुण मिळवले...
एकूण दिव्यांग विद्यार्थ्यांमधून ९३.४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण ६ हजार ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती....
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यातील मुलींचा...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल...
इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची धक्कादायक माहिती समोर...
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आलेला निकाल काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना पाहता आला नसल्याचे यापूर्वी निदर्शनास...
यंदा विज्ञान शाखेची परीक्षा ६ लाख ४९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ६ लाख २४ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे....