शिक्षण
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद पेटला, शिवप्रेमी...
शिवप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे की, शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये. सध्या असलेले 'शिवाजी विद्यापीठ' हेच नाव कायम ठेवण्यात यावे....
राज्यात लवकरच प्राध्यापक भरती; उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांची...
सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावरील काही त्रुटींची पूर्तता...
लोकप्रतिनिधी व वर्ग १ आणि २ चे अधिकारी वर्षात १०० शाळांना...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ हा उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री,...
सत्र २०२५-२६ ची नवीन पुस्तके कधी येणार? NECRT ने दिली माहिती
विशेष म्हणजे पायरसीच्या समस्येला तोंड देण्यासाठी, एनसीईआरटीने की सॉफ्ट कॉपीजच्या आधी छापील पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला...
12 वीच्या उत्तरपञिका जळून खाक, विद्यार्थ्यांचे भविष्य आगीत...
१२ वीचे पेपर तपासणाऱ्या एका शिक्षकाच्या घराला आग लागल्याने त्यामध्ये उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य...
लग्नानंतर मुलींच्या कागदपत्रांवर आईचे नाव लिहिण्यावरून...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्य सरकारला एक नवीन जीआर काढून स्पष्टता आणावी, असे आदेश दिले. सरकारकडून सकारात्मकता दाखवत त्याबाबत...
आता आयआयटी बी.टेकचे विद्यार्थी करणार 'महाकुंभ व्यवस्थापन'चा...
IIIT मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत, आता बी.टेकच्या विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनर पदवी दिली...
मुलींच्या वसतिगृहात दारुडे शिरले, ना सुरक्षारक्षकाची गस्त,...
जालना जिल्ह्यातील परतूर पासून काही अंतरावर असलेल्या अंबा परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही घटना घडली आहे. रात्री ८ च्या...
ऐन उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय मागे घ्या; अन्यथा...
इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा 15 एप्रिल पूर्वी संपवणे गरजेचे आहे. तेव्हाच विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षकांना योग्य पद्धतीने तयार...
हिंदी V तामिळ; शिक्षणमंत्र्यांनी शेअर केले 'ते' पत्र
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की एक वर्षापूर्वीपर्यंत द्रमुक नेत्यांना या धोरणाबद्दल कोणतीही अडचण नव्हती आणि त्यांच्या...
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक...
आरटीई कायद्यांतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांनी इ.१ ली ते...
दर तीन वर्षांनी शिक्षकांची परीक्षा घेतली पाहिजे; सुधा मूर्ती...
सुधा मूर्ती म्हणल्या, "शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जर शिक्षक चांगले नसतील तर शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही. फक्त शाळेच्या...
गणवेशासाठी केंद्राप्रमाणे राज्य शासनही देणार प्रती विद्यार्थी...
याबरोबरच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ पासून दरवर्षी एक...
कोणत्या विघातक कृत्यांचा विद्यापीठ प्रशासनाने केला निषेध..
एका पद हस्तांतरणासंबंधीचे पत्र विद्यापीठ प्रशासनास प्राप्त झाले आहे. त्याच्याशी संबंधित पद व हस्तांतरणाबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव...
राज्यातील तब्बल २५० अनधिकृत शाळांची होणार तपासणी
राज्यातील २५० अनधिकृत शाळांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी होणार; शिक्षणमंत्र्यांचे...
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शाळांतील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रारूप तयार...