First Educational Webportal
Last seen: 4 hours ago
शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, सर्व समाज घटकांना यावर आपले अभिप्राय येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत नोंदवता येतील.
“संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण” हा या परिषदेचा विषय आहे. पुणे विद्यापीठात होणाऱ्या या परिषदेत...
विद्युत निर्मिर्ती प्रकल्पाचे उदघाटन रविवारी (दि. २२) करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ व संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद...
राज्यात असाक्षरांच्या नोंदणीसाठी २८ ऑक्टोबर ही सुधारित कालमर्यादा देण्यात आली आहे. उद्दिष्टानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत 'उल्लास' ॲपवर असाक्षर आणि स्वयंसेवकांची ऑनलाईन जोडणी (टॅगिंग)...
केंद्र सरकारने EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण निश्चित केले आहे. याचा अर्थ १० टक्के जागा वाढवून प्रवेश घ्यावा, असा...
रोहित पवार विद्यापीठात येणार असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहूल ससाणे, तुकाराम शिंदे, स्टुडेंट हेल्पिंग...
१८ ते ३० वयोगटातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अवयवदानाची कमतरता दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,...
गेल्या काही वर्षांपासून या रिक्त पदांवर नवीन व्यक्तीची पूर्णवेळ नियुक्ती करता येत नसल्याची बाब उघड झाली आहे.
नवीन सवयी लावणे, जुन्या सवयी सोडणे, शारिरक किंवा मानसिक अडचणींवर मात मिळवणे, हे ही आपल्या आयुष्यातले एव्हरेस्टच आहेत,या सर्वांवर विजय...
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकात व यांची पाने देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला.
कोटाच्या जवाहर नगर पोलिसांनी छतरपुरा तालाब विज्ञान नगर येथील रहिवासी सोहेल याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५.७ ग्रॅम स्मॅक...
सीईटी सेलकडून पुढील वर्षी एकूण २० प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश...
जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.
UPSC २०२४ परीक्षा कॅलेंडर या परीक्षांना बसण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाचे ठरते.
एखाद्या विभागामध्ये सहा, नऊ, अकरा महिन्याची पदे निर्माण होतात. त्यावर त्या-त्या विभागाकडून जी भरती केली जायची, ते अधिकार त्या विभागांचे...
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती प्रधान एका वृत्त संस्थेशी बोलताना दिली.