First Educational Webportal
Last seen: 46 minutes ago
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या छायाचित्राचा परीक्षेच्या वास्तविक प्रश्नपत्रिकेशी काहीही संबंध...
registration.ind.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मे पर्यंत देण्यात आली आहे.
या चाचणी परीक्षेसाठी चार लाख 59 हजार 553 इतक्या परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. परीक्षार्थींचा निकाल https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet-district-wise?program_id=Mg==...
पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत निर्णय कधी घेणार, असा परखड सवाल नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी सुहानी शर्मा आणि आदित्य मसलेकर यांची २०२४ वर्षांच्या डॉ. हरगोविंद खुराना यांच्या स्मरणार्थ...
NEET PG परीक्षा 23 जून रोजी होणार आहे. अशा स्थितीत पॅटर्नमध्ये अचानक बदल केल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीवर परिणाम होणार...
नॅशनल अॅग्रीकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट केंद्राद्वारे सहा महिन्यांचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र...
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आरटीईबाबत सुनावणी घेण्यात आली. त्यात राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला...
मुंबईतील ITCODE Infotech कंपनीने जाहिरामध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असे म्हटले आहे.
पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही विद्यापीठे सुध्दा पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या...
दहावीमध्ये ९९.६५ टक्के मुली आणि ९९.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे 12वीमध्ये 98.92 टक्के मुली आणि 97.53 टक्के मुले...
केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेशी संबंधीत आहेत म्हणून त्यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली आहे.
NTA ने चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. मात्र, पेपर फुटल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
मूल्यमापनाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळ www.msbos.mh-ssc.ac.in वर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल.
बोर्डाकडून अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 6 मे ) रोजी सकाळी 11 वाजता निकाल पाहण्यासाठी...
कर्नाटक राज्याने NEP अंतर्गत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम रद्द करून तीन वर्षांचा पदवी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.