First Educational Webportal
Last seen: 5 hours ago
महाराष्ट्रातून यावर्षी परीक्षेसाठी देशात सर्वाधिक २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी तर देशभरातून २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातील श्रीनिकेथ रवी याने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.
पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पूजन करून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून दिंडीने प्रस्थान केले.
विविध इयत्तेतील पुस्तकांच्या किंमतीनुसार इयत्ता दुसरीच्या पुस्तकांची किंमत सर्वात कमी म्हणजेच २७७ इतकी आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची...
काही विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण केलेली दिसत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रमाणित...
गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान...
'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप २०२१' अंतर्गत पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप' पूर्ण केल्याशिवाय...
महाराष्ट्रात आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत. त्यामुळे केवळ एक लाख रुपये उत्पन्नाखालील सर्वच संवर्गातील पालक आरटीई...
सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक या पदांसाठी ८ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली.
एमएचटी – सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अनिवार्य...
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटात १४ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या गटात १४ जणांना शंभर पर्सेंटाईल...
परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org वर विद्यार्थ्यांना पाहता येईल.
विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत...
आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करताना विद्यार्थ्यांना पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ...