First Educational Webportal
Last seen: 21 minutes ago
आरटीई प्रवेशाची लॉटरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार ; पुण्यातील आरटीईच्या १५ हजार ६५५ जागांसाठी ७७ हजार ५५० विद्यार्थ्यांचे...
विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकसित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत.
महासत्ता होण्यासाठी चीनकडून होणारे प्रयत्नात नाविन्यता नाही हीच त्यांची कमकुवत बाब आहे. भारताने आपली अर्थव्यवस्था मजबूत करत जागतिक...
प्रसिद्ध संस्कृत विद्वान डॉ. रा.ना.दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते....
परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.परंतु, तरीही परीक्षा विभागाच्या कामकाजात सुधारणा...
तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर भास्करराव घनवट आणि पोलीस राईटर विजय विश्वनाथ शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पद्माकर घनवट...
कॅलिडोस्कोप हे गेल्या 15 वर्षांपासून मानसशास्त्र विभागाने प्रकाशित केलेले इन हाउस जर्नल आहे. यावर्षीची थीम 'जीवन हा संघर्ष' अशी होती....
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना आता ४८ / ५० मिनिटांची नाही तर आता ६० मिनिटांची एक तासिका करण्यात आला आहे. तसेच मानधनात ६२५ वरून...
महाविद्यालयातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई केली जात नाही. महाविद्यालयामधील अनेक वर्गांची दुरावस्था झाली असून तेथेही साफसफाई होत...
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केवळ कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली शासकीय कला महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या...
विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती व्हावी व त्यांनी या गडांचे संवर्धन करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे...
भारतात मानवी हक्कांची जपणूक व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी यासंबंधीच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ऐतिहासिक...
जंगले नष्ट झाली तर निश्चितच पुढच्या पिढीसाठी ती धोक्याची घंटा असेल, असे मत डॉ. संगीता तोडमल यांनी व्यक्त केले.
पुण्यासह नागपूर व इतर शहरांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.तांत्रिक कारणांमुळे परीक्षा घेताना अडचणी आल्या. त्यामुळे...
चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दुसऱ्या सामरिक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर...
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थी दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक...