First Educational Webportal
Last seen: Just Now
बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे...
शासकीय संस्थांमध्ये (Government ITI) ९५ हजार आणि खासगी संस्थांमध्ये (Private ITI) ५९ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, गिरीश प्रभुणे,...
वैद्यकीय शिक्षण विभागाने पाच हजार १५५ जागांसाठी नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेतली. एका खासगी संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते.
पुणे शहरातील विविध शाळांमध्ये सोमवारी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन करत गुरूंना वंदन...
IIT बॉम्बे येथे बँकिंग डेटा आणि विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी हा अनुदान देण्यात येत असल्याचे खारा यांनी सांगितले. या केंद्रात...
विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तर पत्रिका परीक्षा विभागाच्या कस्टडीत ठेवल्या जातात. या उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर पाठवून...
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण...
विद्यार्थ्यांना पाच जुलैपासून प्रवेशपत्र मिळणार आहे. प्रवेशपत्राबाबत मंडळाकडून सर्व शाळांना सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांनीच विद्यार्थ्यांना...
अकार्यक्षम परीक्षा संचालकांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण...
आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार ७९ जणांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे. तर चौघांना पाच वर्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आले...
पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, अमरावती, नागपूर व नाशिक या शहरांमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत...
पूर्व परीक्षा रद्द करण्याची आणि प्राथमिक परीक्षा आणि सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ चे पेपर पुन्हा आयोजित करावी, या मागणीसाठी १७ नागरी...
युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्वतः अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांच्या सचिवांना प्राध्यापकांची...
पदवी किंवा सुवर्ण पदक प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप...
परीक्षांचा निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र व गुणपत्रक पोहोचण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु...