First Educational Webportal
Last seen: 2 minutes ago
शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील स्वीकारायला हवेत
युपीएससी व एमपीईएससीच्या परीक्षांची काठिण्य पातळी विचारात घेता त्यांना तलाठी भरतीची परीक्षा अत्यंत सोपी गेली.
केवळ स्वतःला नोकरी मिळवणे या मर्यादित हेतूने ही भूमिका घेतली असून जी समर्थनीय नाही.
10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना पी.सी अॅलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सरकारला बदनाम करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल. असे उद्गार राज्याचे महसूल मंत्री यांनी काढणे हे अशोभनीय आहे .
परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे.
विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून विद्यार्थी विद्यापीठाला भेट म्हणून विजेतेपद देतील, अशी भावना प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.)...
बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले
सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट वायरल झाली.
यापुढे परीक्षा नको तर सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सारथी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने निकाल 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. ...
पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला.
येत्या १० ते १२ जानेवारी या कालावधीत पुण्यात करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे पंजाब व कर्नाटक राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जात...
संख्या का वाढली ? या विचाराने राज्य मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले
अनेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्षद्वीपच्या सर्व ३६ बेटांवर मशिदींशी संलग्न शाळांमध्ये कुराण शिकवले जात होते.