First Educational Webportal
Last seen: 2 hours ago
राज्यस्तरीय अधिकारी दर पंधरा दिवसांत किमान दोन शाळांना भेट देतील. विभागीय व जिल्हास्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान दोन शाळा, तालुकास्तरीय...
कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे...
केंद्र शासनाने नीट परीक्षेसाठी लष्कराची मदत घेतली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे 21 जून रोजी...
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. या कराराअंतर्गत टप्प्याटप्प्याने...
दुबईतील अबूधाबी परीक्षा केंद्र आल्याची माहिती मिळताच अब्दुल्लाह आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. विदेशात जाऊन परीक्षा देयची...
या परीक्षेसाठी एकूण ३,२१,९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ८५ हजार १२१ (८८.५७%) विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा...
मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र परीक्षा २०२६ च्या अनेक अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केली आहेत. एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांचे...
फेरी २ ची प्रक्रिया ऑगस्टचा दुसरा आठवडा तर रिक्त जागांसाठी संस्था पातळीवरील अंतिम फेरी ऑगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पार पडेल....
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रत्येक रिक्त पदासाठी दोन तासिका तत्वावरील प्राध्यापक या धोरणानुसार पदांना मंजुरी दिली होती.परंतु,शैक्षणिक...
शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. एका विद्यार्थ्याच्या यशासाठी संपूर्ण परीक्षा यंत्रणेचा दुरुपयोग करणे...
या परीक्षेत १०० पर्सेंटाईल मिळवणारे हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातीलच असून, यामध्ये २ विद्यार्थी व २ विद्यार्थिनींचा समावेश आहे.झील...
सर्व परीक्षार्थींनी पेपर क्रमांक एक ला सकाळी साडेआठ वाजता व पेपर क्रमांक 2 ला साडेबारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळच्या...
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 100 वर्षांहून अधिक जुन्या शैक्षणिक संस्था आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून...
न्यायालयाने हा शुल्क आकारण्याचा प्रकार भारतीय राज्यघटनेतील कलम 265 चे उल्लंघन असल्याचे नमूद केले. या कलमानुसार कायद्याचा स्पष्ट अधिकार...
रिफेक्ट्रीची तपासणी केली असता अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेतील गंभीर त्रुटी समोर आले.
वसंतराव नाईक महाविद्यालय स्वायत्त झाले म्हणजे आम्ही मालक झालो, अशा अविर्भावात प्राध्यापकांशी अरेरावी करणे, वाह्यात बोलणे, प्राध्यापकांना...