First Educational Webportal
Last seen: 10 hours ago
या वर्षापासून उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडण्याचा पर्याय असेल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड,...
अर्जदारांना २० एप्रिल ते १ मे पर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सीएस परीक्षा केंद्र, माध्यम, मॉड्यूल आणि पर्यायी विषयात बदल करण्याची परवानगी...
गेट म्हणजेच ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट ही एक प्रतिष्ठित मूल्यांकन आहे जी भारत आणि परदेशातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या रोजगार...
संबंधित शाळांनी त्रुटीची पूर्तता करावी. त्यानंतर या शाळा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होतील.
अहवालानुसार, जेव्हा केंद्र सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत सुधारणा लागू करण्याच्या प्रक्रियेत असते तेव्हा ही परिस्थिती अधिक...
उल्लास मोबाईल अॅपवर (Ullas Mobile App) नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग व प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन (Tagging and direct learning) करणेबाबत...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय १० एप्रिल २०२५ पासून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्या बाबतची औपचारिकता...
IISER प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे? असा प्रश्न देखील अभाविपमार्फत उपस्थित करण्यात आला आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत डीआरडीओमध्ये एकूण १५० अप्रेंटिस पदे भरली जातील. डीआरडीओने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांची...
कृषी विद्यापीठाला पर्यायी जागा (Alternative location for Agricultural University) उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश...
अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, भारतातील विविध क्षेत्रीय रेल्वेमध्ये सहाय्यक...
ज्या शिक्षकांनी फक्त अर्ज केला होता किंवा निवड झाली होती परंतु ते काम करत नव्हते त्यांना हा लाभ दिला जाणार नाही. ज्या शिक्षकांनी बी.एड...
काँग्रेसमध्ये सादर केलेल्या विधेयकामुळे एफ-१ आणि एम-१ व्हिसावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्रस्त विद्यार्थी...
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र परीक्षेचे फेक वेळापत्रक सध्या सोशल मीडियासह इतर माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे...
पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. तसेच या ८० महाविद्यालयांना...
आयडीबीआयच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २५-३५ आणि कमाल वय ३५-४५ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना...