First Educational Webportal
Last seen: 5 hours ago
२८ सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्यांची उच्च शिक्षण संचालनालयाने स्थापन केलेल्या डॉ. केशव तुपे समितीकडूनचौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर...
शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा आपात्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने बसमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जयश्री कन्नोर (वय १६)...
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार NLC चे अधिकृत संकेत https://web.nlcindia.in/ldc_tat_gat_2025/...
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कोचिंग सेंटर्सचे नियमन करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर शहरांमध्ये कोचिंग ब्रँडचा विस्तार,...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यांनी नागपूर येथेही अशाच पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाची तयारी...
नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या गेल्याची धक्कादायक...
हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. यासह, MS/DNB/DLO संबंधित विषयातील...
तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी, ९ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. तर १२ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी...
सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. ज्यामध्ये डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी...
ज्या विद्यार्थ्यांच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या तारखा भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडियाद्वारे मान्यताप्राप्त...
उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. राज्यातील महाविद्यालयांची संख्या 44 वरून 80 झाली....
मुंबई विद्यापीठाकडून पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ...
आदिवासी विकास विभागाने लेंड अ हँड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या...
देशभरात विविध राज्यांमध्ये 85 नवीन केंद्रीय विद्यालय तसेच 28 नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची...
केवळ शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण नाही तर जागतीकरणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे.बदलत्या स्थितीमध्ये भारताला अनेक संधी आहेत.