First Educational Webportal
Last seen: 2 minutes ago
विद्यार्थ्यांची कागदपत्रे सादर न केल्याने तब्बल ९ हजार १२८ विद्यार्थ्यांचे तर अपार आयडी न काढल्याने ८ हजार ३७५ विद्यार्थ्यांचे निकाल...
निकाल प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. UPSC जिथे निकाल 20 दिवसांत जाहीर करते, तिथे MPSC...
आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १३ जुलै २०२५ पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम...
विद्यापीठ नियमावलीनुसार अगोदर प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना संपूर्ण विषय उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम वर्षात प्रवेश दिला जायचा....
प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे म्हटले गेले पाहिजे. यासोबतच मराठी भाषा, अभिजात भाषा दर्जाबाबतही...
बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शासनमान्य अभ्यासक्रमाची पुस्तके याच ठिकाणी छापली जातात...
या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
भियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. डिझाईन इंजिनियर पदासाठी कार्य करण्यास...
या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासिक पाळीचे रक्त सांडल्याने शाळेतल्या...
इयत्ता पाचवीसाठी ५ लाख 63 हजार 300 6 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ लाख 47 हजार 504 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा...
या अहवालात विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयांतील ज्ञान, समज व उपयोग करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन...
टप्प्याटप्याने अनुदान देण्याच्या मागणीचा शासन निर्णय निघाल्याने आता फक्त शासनाने अनुदानाचा निधी वर्ग करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार...
यापूर्वी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी होती, ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे...
यंदा राज्यातील ९९२ आयटीआय संस्थांमध्ये एकूण १ लाख ४६ हजार ८२० जागा उपलब्ध आहेत. यात सरकारी संस्थांमधील ९४ हजार २९६ जागांचा आणि खासगी...
विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, तसेच वेळेचा अपुरा कालावधी यामुळे प्रवेश घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे...
गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित असल्याचे सांगत महायुती सरकारला...