First Educational Webportal
Last seen: 5 hours ago
आयोगाकडून दरवर्षी नियोजित वेळापत्रक प्रसिध्द केले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे,...
डॉ. विनायक काळे यांनी अधिष्ठाता पदावरून जानेवारी महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी...
विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा विद्यापीठात होणार आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा विद्याशाखांच्या युजी, पीजी आणि पीपीजी च्या प्रत्येक...
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील २००३-०४ ते...
आयोगाकडून याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी दि. ९ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता उमेदवारांना दि....
चॅटबॉट वापरासंबंधीचे प्रशिक्षण पुण्यातील विद्या समीक्षा केंद्रामार्फत विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना देण्यात आले...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील पाच वर्षांत केलेला हा तिसरा विश्वविक्रम ठरला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विश्वविक्रम...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २५.९ गुण मिळवत २१० वा क्रमांक मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ २०७ क्रमांकावर...
उच्च शिक्षणासाठी दरवर्षी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी भारत सरकारने परदेशी विद्यापीठांना कॅम्पस उघडण्याची परवानगी दिली आहे.
महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील व सचिव शांताराम पोखरकर यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विजय पाटील यांची निवड झाली आहे.
शिक्षण विभागाने पुन्हा या शाळांवर कारवाईचा बडगा उभारला असून येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात...
इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत १४१ कला व विज्ञान तसेच ७ कला व वाणिज्य अशी १४८ उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. उच्चस्तरीय सचिव...
२०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रथमच घरी बसून विद्यार्थ्यांना दोन परदेशी विद्यापीठांमध्ये मास्टर्स शिकण्याची संधी मिळणार आहे.
वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे...
शासन मान्यतेने राज्यातील काही महाविद्यालयांमध्ये अनुदानित पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अनेक वर्षांनंतर प्राध्यापक भरती होत...
महापुरुषांच्या कर्तृत्वाने प्रेरणेने आणि विचाराने महाराष्ट्र समृदध, समर्थ आणि स्वयंपूर्ण झाला आहे. महापुरुषांनी आपल्या काळात समाज...