भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियमात बदल करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आपल्या महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, 'भरती प्रक्रिया अर्ज मागवून आणि रिक्त पदे भरण्याच्या जाहिरातीपासून सुरू होते. जर जाहिरात आणि त्याचे नियम मूळ नियमाचा भंग करणारे नसतील तर भरती प्रक्रियेच्या प्रारंभी अधिसूचित केलेल्या पात्रतेच्या अटींमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदल करता येणार नाही

भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियमात बदल करता येणार नाही;  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क