First Educational Webportal
Last seen: 22 minutes ago
शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीत हे बिंग फुटल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन भुजबळ यांनी याबाबत पोलीस...
कारवाईमध्ये संगीता दत्तात्रय झुरंगे (Sangeeta Zurange) या बोगस शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता...
कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाचा मुद्दा चर्चेला आला आहे. निवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर...
मागच्या वर्षी म्हणजेच २०२२ साली घोषित केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सरकारी आणि खाजगी अशा एकूण ५४२ महाविद्यालयनमधून ७९ हजार ८५७ इतक्या...
शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांनी ही कागदपत्रे घेतले नसल्याचे...
बहुतांश विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत या शाळांमध्ये प्रवेश मिळवला. परंतु, आता या विद्यार्थ्यांना शाळांचे ८० ते ८५ हजारांपेक्षा जास्त...
ठाकरे सरकारच्या काळात अनाथांमध्ये करण्यात आलेले तीन प्रवर्ग बदलून त्याऐवजी आता दोनच प्रवर्ग करण्यात आले आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) हा भाग पुस्तकांमध्ये नसेल. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) अनुक्रमे २ हजार ८५९ आणि ९ हजार २१२ पदांसाठी भरती...
पुणे मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच काही शिक्षण संस्था चालकांनी शाळा सुरू केल्या.
राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळांना इशारा दिला आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुरू आहे.
राज्यात एकाच शाळेसाठी सर्वाधिक अर्ज या शाळेसाठी आले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवेशासाठीही सर्वाधिक चुरस राहणार आहे.
एक लाख १९६९ जागांसाठी तीन लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
संगत आणि पंगत हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या विचारधारेशी संगत ठेवली पाहिजे.
आरटीईच्या विद्यार्थ्यांवर राज्यातील सर्व करदात्यांकडून जमा झालेल्या कररुपी पैशातून खर्च केला जातो. त्यामुळे हा पैसा गरीब आणि आरटीई...